" छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास लिहीला गेलाय, 
 तो महाराजांनी ज्यांच्या ज्यांचा बरोबर लढाया केल्या, 
तो मुघलांनी लिहलेला, तो इंग्रजांनी लिहलेला, तो डचांनी लिहलेला, 
खास करुन मुघलांनी. 
ज्यांच्या विरोधात महाराज आतापर्यंत लढालेत, 
ज्यांच्यासाठी महाराज हे शत्रू होते, 
त्यांनी तो इतिहास लिहुन ठेवलाय, 
तो काय आपल्या लोकांनी लिहुन ठेवलेला इतिहास नाही 
आणि विरोधकांनी देखील इतिहास लिहुन ठेवल्यानंतर देखील
 शिवाजी महाराजांच्या आयुष्यात एक डाग देखील सापडत नाही. "